भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला असून धोनीचे अर्धशतक आणि आणि विराटचे शतक यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे.
भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला असून धोनीचे अर्धशतक आणि आणि विराटचे शतक यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे.