Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी बोलावलं

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी बोलावलं

ajit pawarमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलावलं आहे. राजभवानातून रात्री 8:30 वाजता फोन आला. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटीसाठी बोलावलं आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस हा 54 आमदारांचा तिस-या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रण देणे कायद्यानुसार गरजेचं होतं. आधी दोन पक्षांना राज्यपालांनी बोलवलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसला बोलवल असल्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments