नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवतांना सांगितले की, मोदी पराभवाच्या भीतीमुळे निराश झाले आहेत. त्यांच्या सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत असा टोला लगावला.
PM alleges
secret meets
his rallies witness
empty seatsTall claims perhaps
his only crutch
it seems that he
has lost his touch— Kapil Sibal (@KapilSibal) December 11, 2017
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना भाजपाने बाबरी मशीद प्रकरणावरुन लक्ष केले होते. सिब्बल यांनी मोदी यांच्या प्रचारावरुन त्यांना टोला लगावला. भाजपाला कशा प्रकारे उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.