एकेकाळची गाजलेली अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका व्यावसायिकाविरोधात फसवणूक आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. झीनत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.
झीनत यांनी...
औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून फारकत घेतलेले माजी मंत्री राजेंद्र दर्डा पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकर्ता...
मुंबई | धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूवरून शिवसेनेने भाजपला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अप्रत्यक्षरित्या भाषणा माफिया असे संबोधत टीकास्त्रही सोडले. भाषणबाजीने रोटी,...
भारतात लोकशाही संपली असून हुकूमशाही सुरु असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ ढासळले आहे. यामुळे देशातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली. सर्व परिस्थितीला...
लखनौ | उत्तर प्रदेशमधील कासगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बरेलीतील जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांनी फेसबुकद्वारे या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुस्लीमबहुल विभागात किंवा वस्तीमध्ये...
मुंबई: भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये लाखो घरं ग्राहकांवाचून रिकामी पडलेली असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक पाहणीमध्ये याबाबतीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे....
धुळे: सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या केलेल्या ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र आणि नरेंद्र या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. रात्री उशीरा...
मुंबई: पुरंदरचे माजी आमदार चंदू काका जगताप यांच्या निधनाने एक समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...
मुंबई: धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीचा योग्य मिळत नसल्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जे. जे. रूग्णालयात सहा...
'जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही म्हणून ८० वर्षाच्या धर्मा पाटील या शेतकऱ्याला मंत्रालयाच्या दारात विष प्राशन करुन आत्महत्या करावी लागते. या सरकारचा जेवढा धिक्कार...