Placeholder canvas
Saturday, May 4, 2024

Monthly Archives: January, 2018

झीनत अमान यांनी का घेतली पोलिसात धाव!

एकेकाळची गाजलेली अभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईच्या एका व्यावसायिकाविरोधात फसवणूक आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. झीनत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. झीनत यांनी...

राजेंद्र दर्डां तीन वर्षानंतर काँग्रेसच्या व्यासपीठावर!

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून फारकत घेतलेले माजी मंत्री राजेंद्र दर्डा पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकर्ता...

धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली शिवसेनेची टीका

मुंबई | धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूवरून शिवसेनेने भाजपला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अप्रत्यक्षरित्या भाषणा माफिया असे संबोधत टीकास्त्रही सोडले. भाषणबाजीने रोटी,...

दंगलींना मीडियाही जबाबदार!

भारतात लोकशाही संपली असून हुकूमशाही सुरु असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ ढासळले आहे. यामुळे देशातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली. सर्व परिस्थितीला...

‘मुस्लीमबहुल विभागात पाकविरोधी घोषणाबाजी कशासाठी?’

लखनौ |   उत्तर प्रदेशमधील कासगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बरेलीतील जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांनी फेसबुकद्वारे या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुस्लीमबहुल विभागात किंवा वस्तीमध्ये...

मुंबईत रिकाम्या घरांची संख्या सर्वाधिक

मुंबई: भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये लाखो घरं ग्राहकांवाचून रिकामी पडलेली असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक पाहणीमध्ये याबाबतीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे....

धर्मा पाटील अनंतात विलीन, पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार!

धुळे: सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या केलेल्या ८४ वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र आणि नरेंद्र या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. रात्री उशीरा...

चंदू काका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड: खा. चव्हाण

मुंबई: पुरंदरचे माजी आमदार चंदू काका जगताप यांच्या निधनाने एक समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...

मोहन प्रकाश यांनी दूरध्वनीवरून केले पाटील कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई: धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीचा योग्य मिळत नसल्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जे. जे. रूग्णालयात सहा...

सरकारकडून ‘हत्या’च!

'जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही म्हणून ८० वर्षाच्या धर्मा पाटील या शेतकऱ्याला मंत्रालयाच्या दारात विष प्राशन करुन आत्महत्या करावी लागते. या सरकारचा जेवढा धिक्कार...
- Advertisment -

Most Read