Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशइराकमधून ३८ भारतीयांचे मृतदेह अमृतसरला पोहोचले!

इराकमधून ३८ भारतीयांचे मृतदेह अमृतसरला पोहोचले!

38 Indians killed, Iraq

नवी दिल्ली : युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३८ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी इराकला गेलेले परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह मायदेशी परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह घेऊन ते अमृतसरला पोहोचले. तिथे पंजाब सरकारमधील मंत्रीही उपस्थित असून तिथेच मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments