नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वित्तीय संकटानंतरचा सर्वात मोठा धोका निर्माण केला आहे. तर दुसरीकडे देशात तीन कोरोनाचे २८ रूग्ण आढळल्यानंतर सर्वांनीच दक्षता घेतली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
दिल्लीच्या २५ हॉस्पीटलमध्ये विशेष कक्ष स्थापन केले आहेत. कर्माचा-यांसाठी आठ हजार कीट व साडेतीन लाख मास्क दिले आहेत. परदेशांतून आलेल्या आयटीबीपीच्या शिबीरात ठेवण्यात येणार असून, त्यासाठी २५०० लोकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Help Us To Help You
कृपया ध्यान से पढ़ें #COVID19 से सम्बंधित सभी के लिए बुनियादी सुरक्षा के उपाय
इनका पालन करें व व्यापक जागरूकता के लिए इस जानकारी को साझा करें#CovidVirusUpdate पर जानकारी और सूचना,दोनों के संदर्भ में, Helpline नम्बर है 011-23978046 व email ncov2019@gmail.com pic.twitter.com/HWFQzbgwej— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) March 4, 2020
चीन हाँककाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान,नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण व इटली येथून आलेल्या ६५,६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.
देशभरातील ६२ विमानतळांवर सीआयएसएफचे जवान तैनात असतात. त्यामुळे देशाच्या सर्व विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांना मास्क, सॅनिटायझर, हातमौझे देण्यात येत आहेत.