skip to content
Saturday, May 18, 2024

Monthly Archives: January, 2018

भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारी, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. या घटनेची उच्च...

एका शिराच्या बदल्यात दहा शिर आणण्याचं विधान करणारे नरेंद्र मोदी गप्प का?

नवी दिल्ली- लोकसभेमध्ये पुलवामामधील चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. एका...

तिहेरी तलाकविरोधातील शिक्षेला राष्ट्रवादी पक्षाचा विरोध- माजीद मेमन

नवी दिल्ली - तिहेरी तलाकविरोधात कायदा लोकसभेत मंजूर झाला आहे. या कायद्यानुसार तलाक पद्धतीला गुन्हेगारीचे स्वरूप देण्यास विरोध असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. नव्या...

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

मुंबई : भीमा कोरेगावप्रकरणात सामंजस्याची भूमिका घेवून सामाजिक सलोखा कायम राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. काही...

भीमा कोरेगाव पडसाद: मुंबईतही रेल रोको, बसची तोडफोड

मुंबई- भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूर स्थानकावर...

‘लष्करामध्ये सैनिक आहात तर जीव जाणारच : खा. नेपाल सिंह

उत्तरप्रदेश: देशाचं रक्षण करताना मृत्यूला कवटाळणाऱ्या भारतीय सैनिकांबद्दल भाजपच्या एका खासदाराने मुक्ताफळे उधळली आहेत. 'लष्करामध्ये सैनिक आहात तर जीव जाणारच,' असं वक्तव्य भाजप खासदारानं...

भीमा कोरेगाव पडसाद: औरंगाबादेत दगडफेक,वाहने फोडली

महत्वाचे… १.शहरात जमावबंदी लागू, दगडफेक 3 पोलीस जखमी, २. शाळांना सुट्टी, दुकाने बंद ३. एसटीची सेवा बंद औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा...

सर्जिकल स्ट्राईक ही केंद्र सरकारची नौटंकी- संदीप दीक्षित

नवी दिल्ली |   पाकिस्तानच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याचे काम आपले सैनिक नेहेमीच करत असतात. गेल्या वर्षी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा देशभरात झाली. मात्र काँग्रेस नेते...

पाकिस्तानने दहशतवाद थांबवल्याशिवाय क्रिकेट मालिका नाही : सुषमा स्वराज

नवी दिल्ली - पाकिस्तानने सीमेवरील दहशतवाद आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवल्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाही असे परराष्ट्र मंत्री सुषमा...

विदर्भाने पहिल्यांदा पटकावला रणजी करंडक!

इंदूर - विदर्भाने आज इंदूरच्या होळकर मैदानावर विक्रमाची नोंद केली. रणजी करंडक अंतिम सामन्यात विदर्भाने दिल्लीच्या संघाला धुळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. विदर्भाच्या संघाने...
- Advertisment -

Most Read