skip to content
Friday, May 17, 2024

Yearly Archives: 2017

अडीच लोकांच सरकार?

‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. कारण आता विषय निघाला आहे अडीच लोक सरकार चालवत असल्याचा! हा विषय कुणी काढला असेल तर...

अभद्र युतीपेक्षा जनतेचा हित जपा!

राजकारणी,अधिकारी,बिल्डर यांची अभद्र युती असल्याची नेहमीच टीका होते. व त्यामध्ये बऱ्याप्रमाणात सत्यताही आहे. विकासकांनी (बिल्डर) घेतलेला निर्णय निर्णय सरकार दरबारी होत असतात. स्थावर मालमत्ता...

खटारा एस.टी ला अच्छे दिन कधी येणार!

प्रवाशांच्या सेवेसाठी हे बीद्र घेऊन एस.टी महामंडळाची सेवा सध्या सुरु आहे. एस.टी महामंडळाकडून परिवहन खात्याचे  एस.टीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. यामुळे ना नफा ना...

दाऊद, भाजपा आणि सेटलमेंट!

कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या मुसक्या आवळून आणू असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. तीच रिघ ओढत नरेंद्र मोदी यांनीही...

नानांचे स्वयकियांविरोधात ना..ना…!

नोटाबंदी आणि जीएसटीवरुन सरकारच्या विरोधात रोष व्यक्त सुरु असतांना भाजपाचेच खासदार गोंदिया-भंडाराचे  नाना पटोले यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे सरकारची प्रतिमा डागळली आहे....

रोहिंग्या हिंदूंवरही हल्ले का?

रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंना सुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. ही चिंतेची बाब आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत आहे. बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या...

लाठीहल्ला संतापजनक!

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर २१ सप्टेंबर रोजी लाठीमार करण्याचा प्रकार संतापजनक, आणि चिड निर्माण करणारा आहे. विद्यापीठात विदयार्थीनीची छेड काढल्याच्या...

सरकार गडगडणार?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यातच जनमत सरकारच्या विरोधात असल्याने कामाला लागा, असा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या...

सिन्हांचा ‘घरचा आहेर’ विचारमंथन करणारा!

महागाई, नोटबंदीवरुन भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी आक्षेप घेत सरकारला घरचा आहेर दिला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आर्थिक...

स्वाभिमान नव्हे लाचारी!

काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची’ स्थापना केल्याची घोषणा केली. माझी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम असल्याची खंत व्यक्त केली....
- Advertisment -

Most Read